Top videos
🔴 6 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले।Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|7900|
🔴 6 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले।Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|7900|
देशातील बाजारात कापसाचे भाव वाढले आहेत. तर दुसरीकडे बाजारातील घडामोडीही झापाट्याने बदलत आहेत. या घडामोडींकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मग या घडामोडी काय आहेत? याचा आपल्या कापसाच्या भावावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Cotton prices have increased in the domestic market. On the other hand, market dynamics are also changing rapidly. Farmers need to pay attention to these developments. So, what are these developments? What impact can they have on cotton prices? You will find this information in this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
13 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले|Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|8400
बैलगाडा
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फक्त प्रचार नाही… इथे सुरू आहे डावपेचांची लढाई…रणनीतींची युद्धनिती...महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे युती होत आहेत… युती तुटत आहेत आणि राजकारण पुन्हा एकदा आपला खरा चेहरा दाखवत आहे पण या सगळ्या गोंगाटात एक नाव, एक कुटुंब आणि एक राजकीय समीकरण सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे पवार कुटुंब, कधीकाळी एकत्र असलेले काका–पुतणे आज वेगवेगळ्या पक्षांत उभे आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं पक्ष फुटला आणि त्याचबरोबर “पवार कुटुंब फुटलं” असा संदेश जनतेपर्यंत गेला. मात्र त्यानंतर घडलेल्या घटना या दाव्यावर शंका उपस्थित करतात. बंद दाराआडच्या भेटी, काही महानगरपालिकांमध्ये झालेली अनपेक्षित युती, भाजपसोबत सत्तेत असतानाही देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर अजित पवारांनी लावलेला टीकेचा सूर. या सगळ्या गोष्टी एकच संकेत देतात कि हे वेगळेपण तितकं स्पष्ट नाही, जितकं ते दाखवलं जातंय. खरं तर शरद पवारांचा राजकीय इतिहास पाहिल तर सत्ता टिकवण्यासाठी, योग्य वेळ साधण्यासाठी आणि राजकीय गणित अचूक बसवण्यासाठी त्यांनी नेहमीच धाडसी आणि सोयीचे निर्णय घेतलेले दिसतात. त्यामुळेच आज पवार काका–पुतणे वेगळे होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणातला अनपेक्षित भूकंप होता की आधीपासून आखलेली एक रणनीती ? एकीकडे अजित पवार महायुतीत तर दुसरीकडे शरद पवार विरोधात,पण गरज भासली की स्थानिक पातळीवर एकमेकांना पूरक ठरणारी युती, हे काय संकेत देतं ? भाजप जिथे मजबूत आहे तिथे पवारांची जवळीक वाढतेय का? आणि जिथे भाजप अडचणीत आहे तिथे टीकेचा सूर चढतोय का? म्हणजेच पवार कुटुंब वेगळं होणं हे मतभेदांसाठी होतं, की सत्तेच्या भविष्यासाठी? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही फूट कायमची आहे का? की योग्य वेळ आली की महाराष्ट्र पुन्हा एकदा “पवार कुटुंब एकत्र” हे चित्र पाहणार आहे? या सगळ्या राजकीय परिस्थितीचा घेतलेला हा सविस्तर आढावा.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.c...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
On Friday, leaders of various farmer organizations met with the committee established by the Supreme Court to suggest reforms in the agricultural sector. During these meetings, the farmer leaders raised various issues related to agriculture and farmers. They highlighted the increasing number of farmer suicides due to debt. As a solution to this crisis, leaders of farmer organizations from across the country demanded a central law guaranteeing Minimum Support Prices (MSP) for all agricultural produce. So, what issues did the farmer leaders raise before this committee? Why did the farmer leaders announce a protest march next month? What is the farmers' leaders' stance on loan waivers? Let's find out in today's The Agrowon Show...
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m